चंद्रपूर महानगर पालिकेद्वारे शहरात पाणी पुरवठा हा एक दिवसाआड करण्यात येत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणी एक दिवसा आड मिळून सुद्धा नळांना पाणी बरोबर येत नसून बिल मात्र पूर्णपणे एक वर्षाचे घेण्यात येत आहे.पाणी पुरवठा सहा महीने आणी पाणीकर एक वर्षाचा हा जास्त कर नागरिकांना भरना करवा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केले जात आहे. एकतर पाणीपुरवठा दररोज करण्यात यावे कींवा फक्त सहा महिन्याचे पाणी कर घेण्यात यावे. अशी मागणी नगरसेवक अजय सरकार यांनी महापौर तसेच आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे
Advertisements
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे